भारतीय समाजजीवनात महापुरुषांचे मूल्यमापन करताना एक गंभीर प्रवृत्ती सातत्याने दिसून येते. ती म्हणजे एखाद्या महापुरुषाच्या विशाल, बहुआयामी आणि परिवर्तनवादी कार्याला एका विशिष्ट सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय चौकटीत बंदिस्त करण्याची. यामुळे त्या महापुरुषांचे कार्य समजून घेण्याऐवजी त्यांचे वर्गीकरण करण्याची मानसिकता निर्माण होते. परिणामी, त्यांचे व्यापक योगदान समाजाच्या स्मृतीतून हळूहळू पुसले जाते …
Read More »विचारांचे अमर वारस : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे क्रांतिदर्शन
इ.स. १८५१ च्या सुमारास घडलेला एक प्रसंग महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारविश्वाचे आणि दूरदृष्टीचे दर्शन घडवतो. एकदा सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिरावांना विचारले, “आपल्याला स्वतःची संतती नाही. आपल्या पश्चात आपल्या समाधीवर फुले वाहणारा आपल्या रक्ताचा वारस असावा, असे वाटत नाही का?” त्यावर महात्मा फुले शांतपणे म्हणाले, “आज आपल्या रक्ताचा वारस नसेल, …
Read More »स्वराज्याचे अदृश्य शिल्पकार : बहिर्जी नाईक आणि शिवरायांचे गुप्तहेर जाळे
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ तलवारीच्या बळावर निर्माण झाले नाही. त्यामागे पराक्रमी मावळे, दूरदर्शी राजकारण, सक्षम प्रशासन आणि अत्यंत कार्यक्षम गुप्तहेर व्यवस्था यांचा सिंहाचा वाटा होता. युद्धात तलवार जितकी महत्त्वाची असते, तितकीच महत्त्वाची असते शत्रूची अचूक माहिती. शत्रूच्या हालचाली, राजकीय घडामोडी, सैन्यबळ, खजिन्याची ठिकाणे, हल्ल्याचे मार्ग आणि …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः