Features

ऐतिहासिक चर्चा

फातिमा शेख : इतिहासातील वास्तव आणि आधुनिक दावे – उपलब्ध पुरावे काय सांगतात?

   गेल्या काही वर्षांत फातिमा शेख हे नाव महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे. शालेय पाठ्यपुस्तके, सामाजिक माध्यमे, विविध सरकारी कार्यक्रम, व्याख्याने आणि लेखांमधून त्यांना “भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका”, “सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी”, “स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत” अशा विशेषणांनी गौरवले जात आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने शाळा, पुरस्कार आणि स्मृतिदिन …

Read More »

फुले-आंबेडकरांच्या विचारांपलीकडे हिंदू धर्म समजून घेणे आवश्यक

   भारतात गेल्या काही दशकांत एक विशिष्ट प्रवृत्ती वाढताना दिसते. हिंदू धर्माविषयी चर्चा झाली की अनेकदा महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडक आणि चुकीच्या विधानांचाच आधार घेतला जातो. विशेषतः सामाजिक माध्यमांवर किंवा राजकीय चर्चांमध्ये त्यांच्या काही उद्धरणांच्या आधारे संपूर्ण हिंदू धर्म, त्याचे ग्रंथ, देवता आणि परंपरा यांना दोषी …

Read More »

सध्याच्या इतिहासकार आणि इतिहास संशोधनाचे कर्तव्य : सत्य, पुरावे आणि बौद्धिक प्रामाणिकतेची कसोटी

   इतिहास हा कोणत्याही राष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक परंपरेचा पाया मानला जातो. तो केवळ भूतकाळातील घटनांची नोंद नसून समाजाला स्वतःची ओळख, मूल्ये आणि भविष्याची दिशा देणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मात्र, सध्याच्या काळात इतिहासलेखनावर वैचारिक, राजकीय आणि सामाजिक प्रभाव वाढत असल्याने वस्तुनिष्ठतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काही लेखक, इतिहासकार आणि संशोधक …

Read More »

हिंदूंनी बुद्धांचा विरोध नव्हे, तर त्यांच्या मूळ विचारांचा सन्मान करावा

   आजच्या काळात सामाजिक माध्यमांवर आणि सार्वजनिक चर्चांमध्ये काही व्यक्ती भगवान बुद्धांचे नाव घेऊन हिंदू धर्म, हिंदू देवता किंवा सनातन परंपरेवर कठोर टीका करताना दिसतात. त्यामुळे काही हिंदूंमध्येही बुद्धांविषयी नाराजी निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणून भगवान बुद्धांवरच टीका केली जाते. परंतु हा दृष्टिकोन इतिहास, भारतीय संस्कृती आणि स्वतः भगवान बुद्धांच्या …

Read More »

महामानवांचे मूल्यमापन दलितोद्धाराच्या निकषावर करणे आता कालबाह्य झाले पाहिजे

   समाजात जेव्हा एखाद्या महामानवाच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते, तेव्हा अनेकदा एक गंभीर चूक घडताना दिसते. त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनकार्याचा, त्याच्या विचारांचा, समाजकारणाचा, राष्ट्रकारणाचा आणि सांस्कृतिक योगदानाचा विचार करण्याऐवजी त्याला एका विशिष्ट निकषावर मोजण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः आजच्या काळात, अनेकदा एखाद्या महापुरुषाचे मूल्यांकन करताना “त्यांनी दलितांसाठी काय केले?” हा अज्ञानीपणाचा …

Read More »

मनुस्मृती : एक समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक समालोचन

   भारतीय सभ्यता, संस्कृती आणि सामाजिक इतिहासाचा अभ्यास करताना काही ग्रंथ असे आढळतात की, त्यांचे मूल्यमापन केवळ धार्मिक किंवा तात्त्विक निकषांवर करता येत नाही. ते ग्रंथ त्यांच्या काळातील सामाजिक संरचना, सत्तासंबंध, नैतिक मूल्ये आणि सांस्कृतिक मानसशास्त्र यांचे प्रतिबिंब बनून समोर येतात. मनुस्मृती हा असाच एक महत्त्वपूर्ण, प्रभावशाली आणि त्याचबरोबर वादग्रस्त ग्रंथ …

Read More »

विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांचे सांस्कृतिक धोरण : ऐतिहासिक दृष्टिकोनातून सविस्तर विवेचन

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर इतिहासात विविध प्रकारच्या प्रतिमा निर्माण झालेल्या दिसतात. काही ठिकाणी त्यांना हिंदू धर्माचे रक्षक म्हणून, काही ठिकाणी मराठी अस्मितेचे प्रतीक म्हणून, तर काही ठिकाणी मुस्लिमविरोधक किंवा विशिष्ट धर्माशी संघर्ष करणारे राज्यकर्ते म्हणून मांडले गेले आहे. मात्र ऐतिहासिक साधने, त्यांच्या पत्रव्यवहारांचा अभ्यास आणि त्यांच्या प्रशासनाची रचना पाहिली असता …

Read More »

विचारांचे अमर वारस : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे क्रांतिदर्शन

   इ.स. १८५१ च्या सुमारास घडलेला एक प्रसंग महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारविश्वाचे आणि दूरदृष्टीचे दर्शन घडवतो. एकदा सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिरावांना विचारले, “आपल्याला स्वतःची संतती नाही. आपल्या पश्चात आपल्या समाधीवर फुले वाहणारा आपल्या रक्ताचा वारस असावा, असे वाटत नाही का?” त्यावर महात्मा फुले शांतपणे म्हणाले, “आज आपल्या रक्ताचा वारस नसेल, …

Read More »

दादोजी कोंडदेव, छत्रपती शिवाजी महाराज आणि ऐतिहासिक सत्याचा शोध

   ”दादोजी, शिवाजी महाराज आणि सत्य” या शीर्षकाचा राजा पिंपरखेडकर लिखित लेख लोकसत्ता या दैनिकात दिनांक ३१ ऑगस्ट २०१४ रोजी प्रकाशित झाला होता. वस्तुतः तो लेख श्यामसुंदर मुळे लिखित “हिंदवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण” या पुस्तकाचा परिचयपर लेख होता. या लेखामध्ये लेखकाने दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती …

Read More »

शिवरायांचे प्रेरणास्थान : इतिहासाच्या कसोटीवर संत रामदास आणि संत तुकाराम

   इतिहास हा केवळ भूतकाळातील घटनांचा संग्रह नसतो; तो समाजाच्या सामूहिक स्मृतीचा, अस्मितेचा आणि विचारपरंपरेचा आरसा असतो. त्यामुळे इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचे मूल्यमापन करताना श्रद्धेपेक्षा सत्याला, परंपरेपेक्षा पुराव्याला आणि भावनेपेक्षा चिकित्सक दृष्टीला अधिक महत्त्व द्यावे लागते. विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीही अनेक दंतकथा, आख्यायिका आणि समजुतींचे जाळे विणले गेले आहे. त्यापैकी सर्वाधिक …

Read More »