भारतीय समाजाच्या इतिहासात स्त्रीशिक्षण आणि सामाजिक समतेच्या प्रवासाला दिशा देणाऱ्या काही मोजक्या व्यक्तिमत्त्वांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि, आधुनिक इतिहाससंशोधन असे सांगते की स्त्रीशिक्षणाची सुरुवात भारतात एकरेषीय किंवा एका व्यक्तीपुरती मर्यादित नव्हती. काही मिशनरी संस्था, स्थानिक समाजसुधारक आणि विविध प्रांतांतील प्रयत्नांमधून १८३०–१८४० च्या दशकातच मुलींच्या शिक्षणाची …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ बिरुदावली : इतिहास, मिथक आणि वास्तव
विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे अनेक बिरुदावल्या जोडल्या गेल्या आहेत. त्यापैकी “गोब्राह्मणप्रतिपालक” ही बिरुदावली विशेष प्रसिद्ध आहे; किंबहुना ती जाणीवपूर्वक अधिक प्रसिद्ध करण्यात आली का, असा प्रश्नही उपस्थित केला जातो. काही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मंडळींना शिवराय “छत्रपती” होते, यापेक्षा ते “गोब्राह्मणप्रतिपालक” होते, हे अधिक गौरवास्पद वाटते. या भूमिकेला ऐतिहासिक आधार देण्यासाठी …
Read More »शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना लिहिलेल्या कथित पत्राचे ऐतिहासिक परीक्षण
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील संबंध हा महाराष्ट्राच्या इतिहासलेखनातील अत्यंत चर्चेचा, वादग्रस्त आणि भावनिक पातळीवर चर्चिला जाणारा विषय आहे. विशेषतः “समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का?” आणि “शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना राज्य अर्पण केले होते का?” या प्रश्नांभोवती गेली अनेक दशके इतिहासकार, चरित्रकार, समाजचिंतक आणि …
Read More »“जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट…” हा अभंग प्रक्षिप्त असण्याची शक्यता : एक चिकित्सक दृष्टिकोन
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगसाहित्यात सामाजिक समता, गुणाधिष्ठित मूल्यव्यवस्था, सत्यनिष्ठा आणि अंधश्रद्धाविरोधी प्रखर भूमिका सातत्याने आढळते. तथापि, उपलब्ध तुकाराम गाथेत काही अभंग असे आहेत की, ते तुकोबांच्या एकूण वैचारिक भूमिकेशी विसंगत वाटतात. त्यांपैकी सर्वाधिक चर्चिला जाणारा अभंग म्हणजे – “जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी ॥” …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास आणि भगवा ध्वज : इतिहास, आख्यायिका आणि वास्तव
मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ राजकीय परिवर्तन नव्हते, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक गुलामगिरीविरुद्धचे एक व्यापक आंदोलन होते. शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रभाव आणि लोकप्रियता इतकी व्यापक होती की, पुढील काळात अनेक धार्मिक, सामाजिक आणि सांप्रदायिक परंपरांनी त्यांच्याशी स्वतःचा संबंध जोडण्याचा …
Read More »वेदोक्त संघर्ष : राजर्षी शाहू महाराजांनी लढलेले सामाजिक न्यायाचे धार्मिक युद्ध
”प्रमाणबुद्धिवैदेषु साधनानामनेकता” या वेदवचनाचा अर्थ असा सांगितला जातो की, “जो वेदांना प्रमाण मानतो तो हिंदू.” हिंदू धर्माच्या या मूलभूत संकल्पनेत सर्वसमावेशकता अभिप्रेत असताना, कालांतराने धर्माच्या व्याख्यांवर काही विशिष्ट वर्गाचे वर्चस्व निर्माण झाले आणि धार्मिक विधींमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या कल्पना रूढ करण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर “वेदोक्त” आणि “पुराणोक्त” या दोन प्रकारच्या धार्मिक विधींचा …
Read More »संतश्रेष्ठ तुकोबाराय : वैकुंठगमन, निर्वाण आणि संशोधनाची गरज
”ज्ञानबा-तुकाराम” ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची केवळ दोन नावे नाहीत, तर महाराष्ट्राच्या आत्म्याची दोन स्पंदने आहेत. साने गुरुजींनी स्वप्न आणि सत्य या ग्रंथात म्हटले आहे की, “ज्ञानबा-तुकाराम हे महाराष्ट्राचे हृदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे, कारण ते सर्व थरांपर्यंत पोहोचले आहे.” संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगवाणीत केवळ भक्तिभाव नाही, तर …
Read More »वेदोक्त संघर्षातून घडलेले राजर्षी शाहू महाराजांचे समाजक्रांतीचे युग
भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सुधारणांनी भारतीय समाजजीवनाला नवी दिशा दिली. त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक गाजलेली आणि दूरगामी परिणाम घडवून आणणारी घटना म्हणजे “वेदोक्त प्रकरण”. हे प्रकरण केवळ धार्मिक विधींच्या अधिकारापुरते मर्यादित नव्हते, तर भारतीय समाजातील वर्णव्यवस्था, सामाजिक वर्चस्व …
Read More »राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : सामाजिक न्यायाच्या लढ्यातील ऐतिहासिक मैत्री
भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते हे केवळ दोन महान व्यक्तिमत्त्वांमधील स्नेहसंबंध नव्हते, तर ते सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि बहुजन मुक्तीच्या सामायिक ध्येयातून निर्माण झालेले ऐतिहासिक सहकार्य होते. विसाव्या शतकाच्या प्रारंभी बहुजन, शोषित आणि अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या या दोन …
Read More »आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके : इतिहासलेखनातील विसंगती की ऐतिहासिक उपेक्षा?
इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध सशस्त्र संघर्ष उभारणाऱ्या क्रांतिकारकांच्या इतिहासात आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि, मुख्य प्रवाहातील इतिहासलेखनात त्यांना अपेक्षित ते स्थान मिळाले का, हा प्रश्न आजही अनेक अभ्यासक, लेखक आणि सामाजिक विचारवंत उपस्थित करीत आहेत. विशेषतः “आद्यक्रांतिकारक” ही पदवी कोणाला द्यावी, या संदर्भात इतिहासात आणि सार्वजनिक …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः