मराठा स्वराज्याच्या इतिहासात अनेक पराक्रमी घराण्यांनी आपल्या शौर्याने आणि निष्ठेने अजरामर स्थान प्राप्त केले. मोहिते, घाटगे, महाडिक, सुर्वे, जाधव, सावंत यांसारख्या घराण्यांनी तत्कालीन निजामशाही, आदिलशाही आणि इतर मुस्लिम सत्तांमध्ये लष्करी सेवा बजावत असताना आपला पराक्रम सिद्ध केला होता. पुढे या घराण्यांचा संबंध भोसले घराण्याशी आला आणि त्यांच्या कीर्तीला नवे परिमाण …
Read More »औरंगजेबाच्या छावणीत घुसलेला वादळपुरुष : रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे
मराठा साम्राज्याच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्याइतकेच काही पराक्रमी सेनानी आपल्या शौर्य, धैर्य आणि युद्धकौशल्यामुळे अजरामर झाले. या महान सेनापतींमध्ये रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. इ.स. १६८९ ते १६९७ या काळात त्यांनी मराठा स्वराज्याच्या संरक्षणाची धुरा समर्थपणे सांभाळली. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर …
Read More »स्वराज्याचे अदृश्य शिल्पकार : बहिर्जी नाईक आणि शिवरायांचे गुप्तहेर जाळे
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ तलवारीच्या बळावर निर्माण झाले नाही. त्यामागे पराक्रमी मावळे, दूरदर्शी राजकारण, सक्षम प्रशासन आणि अत्यंत कार्यक्षम गुप्तहेर व्यवस्था यांचा सिंहाचा वाटा होता. युद्धात तलवार जितकी महत्त्वाची असते, तितकीच महत्त्वाची असते शत्रूची अचूक माहिती. शत्रूच्या हालचाली, राजकीय घडामोडी, सैन्यबळ, खजिन्याची ठिकाणे, हल्ल्याचे मार्ग आणि …
Read More »संतश्रेष्ठ तुकोबाराय : वैकुंठगमन, निर्वाण आणि संशोधनाची गरज
”ज्ञानबा-तुकाराम” ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची केवळ दोन नावे नाहीत, तर महाराष्ट्राच्या आत्म्याची दोन स्पंदने आहेत. साने गुरुजींनी स्वप्न आणि सत्य या ग्रंथात म्हटले आहे की, “ज्ञानबा-तुकाराम हे महाराष्ट्राचे हृदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे, कारण ते सर्व थरांपर्यंत पोहोचले आहे.” संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगवाणीत केवळ भक्तिभाव नाही, तर …
Read More »वेदोक्त संघर्षातून घडलेले राजर्षी शाहू महाराजांचे समाजक्रांतीचे युग
भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सुधारणांनी भारतीय समाजजीवनाला नवी दिशा दिली. त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक गाजलेली आणि दूरगामी परिणाम घडवून आणणारी घटना म्हणजे “वेदोक्त प्रकरण”. हे प्रकरण केवळ धार्मिक विधींच्या अधिकारापुरते मर्यादित नव्हते, तर भारतीय समाजातील वर्णव्यवस्था, सामाजिक वर्चस्व …
Read More »आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके : इतिहासलेखनातील विसंगती की ऐतिहासिक उपेक्षा?
इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध सशस्त्र संघर्ष उभारणाऱ्या क्रांतिकारकांच्या इतिहासात आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि, मुख्य प्रवाहातील इतिहासलेखनात त्यांना अपेक्षित ते स्थान मिळाले का, हा प्रश्न आजही अनेक अभ्यासक, लेखक आणि सामाजिक विचारवंत उपस्थित करीत आहेत. विशेषतः “आद्यक्रांतिकारक” ही पदवी कोणाला द्यावी, या संदर्भात इतिहासात आणि सार्वजनिक …
Read More »आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक : विस्मृतीत गेलेला स्वातंत्र्याचा पहिला हुंकार
हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. काही घटनांची नोंद इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी झाली, तर काही घटना आणि त्यांचे नायक काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिले. सन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीही इंग्रजी सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले होते. अशाच एका उठावाद्वारे इंग्रज सत्तेला सलग अनेक वर्षे सळो की पळो करून सोडणारा, स्वातंत्र्याचे स्वप्न सर्वप्रथम …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः