भारतात गेल्या काही दशकांत एक विशिष्ट प्रवृत्ती वाढताना दिसते. हिंदू धर्माविषयी चर्चा झाली की अनेकदा महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडक आणि चुकीच्या विधानांचाच आधार घेतला जातो. विशेषतः सामाजिक माध्यमांवर किंवा राजकीय चर्चांमध्ये त्यांच्या काही उद्धरणांच्या आधारे संपूर्ण हिंदू धर्म, त्याचे ग्रंथ, देवता आणि परंपरा यांना दोषी …
Read More »भारतीय संविधान निर्मितीमागचा उपेक्षित चेहरा : सर बेनेगल नरसिंह राव (बी. एन. राव)
भारतीय संविधानाचा उल्लेख झाला की सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान सभा आणि मसुदा समिती यांची नावे घेतली जातात. कारण आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मध्ये मतपेटीला अधिक महत्व असते त्यामुळे तत्कालीन सरकार द्वारा आंबेडकरांचे नाव समोर आणणे साहजिकच होते. परंतु या सर्व राजकीय डावपेचामध्ये या संविधान निर्मिती प्रक्रियेतील एक …
Read More »शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना लिहिलेल्या कथित पत्राचे ऐतिहासिक परीक्षण
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील संबंध हा महाराष्ट्राच्या इतिहासलेखनातील अत्यंत चर्चेचा, वादग्रस्त आणि भावनिक पातळीवर चर्चिला जाणारा विषय आहे. विशेषतः “समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का?” आणि “शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना राज्य अर्पण केले होते का?” या प्रश्नांभोवती गेली अनेक दशके इतिहासकार, चरित्रकार, समाजचिंतक आणि …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास आणि भगवा ध्वज : इतिहास, आख्यायिका आणि वास्तव
मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ राजकीय परिवर्तन नव्हते, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक गुलामगिरीविरुद्धचे एक व्यापक आंदोलन होते. शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रभाव आणि लोकप्रियता इतकी व्यापक होती की, पुढील काळात अनेक धार्मिक, सामाजिक आणि सांप्रदायिक परंपरांनी त्यांच्याशी स्वतःचा संबंध जोडण्याचा …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः