”शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे,” या विचाराला आपल्या संपूर्ण आयुष्याचे ध्येय बनवून ग्रामीण, गरीब आणि वंचित समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहेत. त्यांनी केवळ शाळा आणि महाविद्यालये उभी केली नाहीत, तर शिक्षणाला सामाजिक न्याय, स्वाभिमान …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः