राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे भारतीय इतिहासातील असे युगपुरुष आहेत ज्यांनी सत्ता ही भोगाची नव्हे तर समाजसेवेची जबाबदारी आहे हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी स्वतःला लोकांचे सेवक मानले आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांची ताकद इतकी प्रखर होती की …
Read More »वेदोक्त संघर्ष : राजर्षी शाहू महाराजांनी लढलेले सामाजिक न्यायाचे धार्मिक युद्ध
”प्रमाणबुद्धिवैदेषु साधनानामनेकता” या वेदवचनाचा अर्थ असा सांगितला जातो की, “जो वेदांना प्रमाण मानतो तो हिंदू.” हिंदू धर्माच्या या मूलभूत संकल्पनेत सर्वसमावेशकता अभिप्रेत असताना, कालांतराने धर्माच्या व्याख्यांवर काही विशिष्ट वर्गाचे वर्चस्व निर्माण झाले आणि धार्मिक विधींमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या कल्पना रूढ करण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर “वेदोक्त” आणि “पुराणोक्त” या दोन प्रकारच्या धार्मिक विधींचा …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः