संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगसाहित्यात सामाजिक समता, गुणाधिष्ठित मूल्यव्यवस्था, सत्यनिष्ठा आणि अंधश्रद्धाविरोधी प्रखर भूमिका सातत्याने आढळते. तथापि, उपलब्ध तुकाराम गाथेत काही अभंग असे आहेत की, ते तुकोबांच्या एकूण वैचारिक भूमिकेशी विसंगत वाटतात. त्यांपैकी सर्वाधिक चर्चिला जाणारा अभंग म्हणजे – “जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी ॥” …
Read More »ज्ञानराज माऊली : महाराष्ट्राच्या हृदयातील चिरंतन ज्ञानसूर्य
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि आध्यात्मिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की, त्यांचे मूल्यमापन केवळ इतिहासाच्या कालपटावर करता येत नाही; तर ती संपूर्ण समाजाच्या सामूहिक स्मृतीचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा अविभाज्य भाग बनून जातात. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली हे असेच एक अलौकिक, अद्वितीय आणि कालातीत व्यक्तिमत्त्व आहे. गेली साडेसातशे वर्षे महाराष्ट्राच्या जनमानसावर अधिराज्य …
Read More »समताप्रिय संतशिरोमणी संत नामदेव महाराज : भक्ती, समता आणि सामाजिक प्रबोधनाचे अध्वर्यू
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संतशिरोमणी संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत मानाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. वारकरी संप्रदायातील हे श्रेष्ठ संत केवळ भक्तिकाव्याचे रचनाकार नव्हते, तर ते समाजप्रबोधन, सामाजिक समता, मानवतावाद आणि लोकधर्माचे प्रभावी पुरस्कर्ते होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर भारतापर्यंत पोहोचला. विशेषतः पंजाबमधील शीख परंपरेतही संत नामदेव महाराजांना अत्यंत …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः