भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा विचार करताना इ.स. १८५७ मधील उठावाला “भारतीय स्वातंत्र्यसमराचा श्रीगणेशा” असे संबोधले जाते. अनेक इतिहासकारांनी या उठावाचे महत्त्व अधोरेखित केले असून त्यातील काही व्यक्तिमत्त्वांचे मोठ्या प्रमाणावर गौरवीकरणही केले आहे. तथापि, इतिहासाचा अभ्यास केवळ प्रचलित मतांच्या आधारे न करता, निरपेक्षपणे आणि व्यापक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. कारण इतिहास हा …
Read More »
डेक्कन अँगल सत्येन रक्षितो धर्मः